बंद
    • श्री. देवेंद्र फडणवीस
    • श्री. एकनाथ शिंदे
    • श्रीमती सुनेत्रा अजित पवार
    • श्री. संजय सावकारे
    • श्रीमती अंशु सिन्हा, आय.ए.एस.
    • विनय मून

    विभागाविषयी

    रेशीम शेती उद्योग हा ग्रामीण भागातील लोकांचा आ‍र्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणारा , रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असलेला , कृषी संलग्न व शेतक-यांना कमी कालावधीत अधिक लाभ मिळवुन देणारा तसेच परकीय चलन उपलब्ध करणारा उद्योग आहे. महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास पुरक असुन, सध्याच्या वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतीमध्ये होणारे आर्थिक नूकसान भरून काढण्यासाठी […]

    अधिक वाचा …